चिंतन मन न

*चिंतन मनन*

आफ्रिकेतील लोकांचे प्रश्न , त्याचा अभ्यास, चळवळी, पत्रव्यवहार, वृत्तपत्र लेखन यातून वेळ मिळे तेंव्हा गांधी निरंतर चिंतन करीत.

त्यातूनच त्यांनी गीतेचे अध्ययन त्यांनी सुरु केले. अध्ययनानंतर मनन सुरु होई. श्लोका- श्लोकांचा अर्थ, शद्बांचे भावार्थ - त्या अर्थाशी तादात्म्य पावणे - गांधीजी गीतामय होऊन जात.

इतरही वाचन सुरू होते.
*गांधीजींच्या जीवनात या चिंतन, मननाने संपूर्ण क्रांती होऊ पहात होती.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510