चंपारण्य १

चंपारण्य
🌸🍃🍂☘🍀🌸

लखनौ येथे काँग्रेस सभेस गांधी आलेले. शुक्ल नावाचा एक शेतकरी तेथे गांधींना भेटावयास आला. त्याने तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा सांगीतल्या  "तीनकठिया " पद्धत - जमिनीच्या तीन विसांश भाग जमिनीच्या मूळ मालकासाठी निळीचीच लागवड करावी ,अशी सक्ती होती.

*गांधींनी प्रत्यक्ष चंपारण्यात यावे, प्रश्न पहावेत आणि सोडविण्यासाठी मदत करावी* असा घोषा त्याने सदैव लावलेला.
  गांधींनी प्रत्यक्ष ठिकाणांना भेटी देऊन प्रत्यक्ष प्रश्न समजून घेतला. या काळात त्यांचा राजेंद्र बाबू व आचार्य कृपलानी यांच्याशीं संबंध आला
    *कृपलानींनी बिहार भागातील स्थितीची जाणीव करून दिली. गांधींचे काम किती कठीण आहे. हे पण सांगीतले*
या दरम्यान व्रजकिशोर बाबू व मौलाना ह्क्क यांचेबरोबरही गांधींचा संबंध आला.
,
लोकांना सरकारची भीती होती..
राजेंद्रबाबू , व्रजकिशोर बाबू कायदयाची लढाई लढत होते.
सर्व केसेसचा अभ्यास करून गांधींचे मत असे बनले की *खटले चालवून लाभ होणार नाही. रयत ऐवढी भयग्रस्त व चिरडलेली आहे की केवळ खटल्याने काय होणार ?*

*लोकांना निर्भय बनविणे* हाच सर्वोत्तम इलाज - इति गांधी .

पुन्हा चर्चेची आवर्तने. संभाव्य इलाजाची चर्चा.
 ( क्रमशः १)

म गांधी १५०वी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510