चंपारण्य- ४
चंपारण्य ४
🌸🌿🍁☘🌱🌸
चंपारण्यातील कोणीही गांधींना पूर्ण ओळखीत नव्हते. शेतकरी अशिक्षीत. कायदा म्हणजे काय ? त्याला विरोध कसा करायचा? तुरुंग म्हणजे काय ?
काहीही ज्ञात नव्हते दुनियेची त्यांना खबर नव्हती.
या प्रदेशात ज्ञानाचे, माहितीचे किरण पोहचलेच नव्हते.
गांधींजींच्या व त्यांच्या विविध भागातून आलेल्या सहकारी यांचे प्रयत्नातून नवी पहाट या भागाने पाहिली !
गांधींवरचा खटला चालू झाला.सरकारी वकील, मॅजिस्टेट इत्यादींना काय करावे कळेना. ते दडपणाखाली गेले.
सुनावणी पुढे ढकलावी असे सरकारी वकील मांडू लागले.
गांधीजी मध्ये पडले - " तारीख पुढे ढकलण्याची गरज नाही. चंपारण्य सोडून जायची नोटीस मी मोडली. हा गुन्हा मी केला आहे हे मी कबूल करतो. "
त्यांना कोर्टाला निवेदन दिले. त्याचा सारांश असा होता. " हुकूम मोडून मी ही जोखीम का पत्करतोय? त्याशिवाय मला लोकांपर्यंत जाता येणार नाही. लोकांचे म्हणणे कळणार नाही. त्याचा सम्रग अभ्यास होणार नाही. प्रश्नाचा अभ्यास करून ते मला सरकारपुढे मांडता येईल. सरकार, मळेवाले, शेतकरी यांना यातून साहयच होईल. "
" तुम्ही माझी शिक्षा कमी करावी म्हणून हे मांडत नाही. त्यात सर्वांचे हित आहे,असे मला वाटते. "
आता केस तहकूबीचा प्रश्न नव्हता. तरीही कोर्टाने शिक्षा सुनावण्यासाठी पुढची वेळ दिली.
सर्व बाजूंनी व्हायसरॉय पर्यंत हकीकती पोहचल्या.
.... त्यांनीच यात हस्तक्षेप करीत गांधीवरचा खटला काढून घ्यावा ,असा आदेश दिला.
म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
यमाई औंध राजेंद्र गुरव,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪
🌸🌿🍁☘🌱🌸
चंपारण्यातील कोणीही गांधींना पूर्ण ओळखीत नव्हते. शेतकरी अशिक्षीत. कायदा म्हणजे काय ? त्याला विरोध कसा करायचा? तुरुंग म्हणजे काय ?
काहीही ज्ञात नव्हते दुनियेची त्यांना खबर नव्हती.
या प्रदेशात ज्ञानाचे, माहितीचे किरण पोहचलेच नव्हते.
गांधींजींच्या व त्यांच्या विविध भागातून आलेल्या सहकारी यांचे प्रयत्नातून नवी पहाट या भागाने पाहिली !
गांधींवरचा खटला चालू झाला.सरकारी वकील, मॅजिस्टेट इत्यादींना काय करावे कळेना. ते दडपणाखाली गेले.
सुनावणी पुढे ढकलावी असे सरकारी वकील मांडू लागले.
गांधीजी मध्ये पडले - " तारीख पुढे ढकलण्याची गरज नाही. चंपारण्य सोडून जायची नोटीस मी मोडली. हा गुन्हा मी केला आहे हे मी कबूल करतो. "
त्यांना कोर्टाला निवेदन दिले. त्याचा सारांश असा होता. " हुकूम मोडून मी ही जोखीम का पत्करतोय? त्याशिवाय मला लोकांपर्यंत जाता येणार नाही. लोकांचे म्हणणे कळणार नाही. त्याचा सम्रग अभ्यास होणार नाही. प्रश्नाचा अभ्यास करून ते मला सरकारपुढे मांडता येईल. सरकार, मळेवाले, शेतकरी यांना यातून साहयच होईल. "
" तुम्ही माझी शिक्षा कमी करावी म्हणून हे मांडत नाही. त्यात सर्वांचे हित आहे,असे मला वाटते. "
आता केस तहकूबीचा प्रश्न नव्हता. तरीही कोर्टाने शिक्षा सुनावण्यासाठी पुढची वेळ दिली.
सर्व बाजूंनी व्हायसरॉय पर्यंत हकीकती पोहचल्या.
.... त्यांनीच यात हस्तक्षेप करीत गांधीवरचा खटला काढून घ्यावा ,असा आदेश दिला.
म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
यमाई औंध राजेंद्र गुरव,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment