सर्वसमावेशक नेतृत्व
*सर्वसमावेशक नेतृत्व*
🌸🌿☘🍁🍀
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामास गांधींजींचे जे नेतृत्व लाभले. ते भारताच्या एकात्मतेच्या पथ्यावर पडले आहे.
अनेक भाषा, विविध भूषा, नाना पंथ. झेंडे वेगवेगळे अजिंडे भिन्न - भिन्न... !
या साऱ्यांना त्यांच्या क्षमता आणि उणीवासह एका सूत्रात बांधण्याचे काम म गांधींनी केला .तो निश्चीत प्रवाह त्यांनी स्वातंत्र्ययुद्धाकडे वळविला.
म गांधींची सत्यप्रियता आणि सर्वसमावेशकता यांचा अगदी वैचारिक विरोधकांनी ही सन्मान केला आहे.
म गांधीसह काम करणाऱ्या आणि त्यांचे कार्यपद्वधतीला जवळून पाहणाऱ्या , अभ्यासणाऱ्या नेताजींचा गांधींच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर निःसंदेह विश्वास होता.
*१९ फेब्रुवारी १९३८ ची संध्याकाळ. (काँग्रेसच्या एक्कावनाव्या अधिवेशनासाठी ) हरिपुऱ्याला जत्रेसारखी गर्दी लोटली होती. टाळ्यांच्या कडकडाटात सुभाषचंद्र बोस (काँग्रेस अध्यक्ष) बोलायला उभे राहिले.*
*व्यासपीठावर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल बसले होते.........*
*सुभाषबाबूंनी आपल्या भाषणात समाजवादावर भर दिला आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला आपला पाठींबा राहील असे जाहीर केले. सुभाष बाबू म्हणाले, "......दारिद्र्य हा हिंदुस्थानाला सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न असून तो सोडवण्यासाठी अनेक उपाय योजावे लागतील. जमीनदारी नष्ट करावी लागेल, सहकाराला चालना द्यावी लागेल, सरकारला आपल्या मालकीचे कारखाने उभारावे लागतील. " रोमन लिपीतील हिंदुस्थानी ही हिंदुस्थानची राष्ट्रभाषा व्हावी, असे त्यांनी प्रतिपादन केले.*
भाषणाच्या अखेरीला ते म्हणाले, " *महात्मा गांधींना दीर्घायुष्य लाभावं अशी माझी परमेश्वरापाशी प्रार्थना आहे. आमच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये कोणतीही कटुता वा विद्वेष येऊ नये म्हणून आम्हाला गांधीजींची गरज आहे. *हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आम्हाला गांधीजी हवे आहेत. त्याहीपेक्षा संपूर्ण मानवतेच्या मुक्ततेसाठी आम्हाला हा महात्मा हवा आहे *"* - वि स वाळिंबे [`नेताजी' (१९८९) पृ २५३]
सर्वाना बरोबर घेऊन जाणारा हा महात्मा होता. त्यांचे मनात कोठे कटुता नव्हती ... आणि त्यांची लढाई चालली होती.. .. ती फक्त भारतीय स्वातंत्र्यासाठी नव्हती तर
ती होती सर्वसमावेशक मानवतेसाठी
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
🌸🌿☘🍁🍀
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामास गांधींजींचे जे नेतृत्व लाभले. ते भारताच्या एकात्मतेच्या पथ्यावर पडले आहे.
अनेक भाषा, विविध भूषा, नाना पंथ. झेंडे वेगवेगळे अजिंडे भिन्न - भिन्न... !
या साऱ्यांना त्यांच्या क्षमता आणि उणीवासह एका सूत्रात बांधण्याचे काम म गांधींनी केला .तो निश्चीत प्रवाह त्यांनी स्वातंत्र्ययुद्धाकडे वळविला.
म गांधींची सत्यप्रियता आणि सर्वसमावेशकता यांचा अगदी वैचारिक विरोधकांनी ही सन्मान केला आहे.
म गांधीसह काम करणाऱ्या आणि त्यांचे कार्यपद्वधतीला जवळून पाहणाऱ्या , अभ्यासणाऱ्या नेताजींचा गांधींच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर निःसंदेह विश्वास होता.
*१९ फेब्रुवारी १९३८ ची संध्याकाळ. (काँग्रेसच्या एक्कावनाव्या अधिवेशनासाठी ) हरिपुऱ्याला जत्रेसारखी गर्दी लोटली होती. टाळ्यांच्या कडकडाटात सुभाषचंद्र बोस (काँग्रेस अध्यक्ष) बोलायला उभे राहिले.*
*व्यासपीठावर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल बसले होते.........*
*सुभाषबाबूंनी आपल्या भाषणात समाजवादावर भर दिला आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला आपला पाठींबा राहील असे जाहीर केले. सुभाष बाबू म्हणाले, "......दारिद्र्य हा हिंदुस्थानाला सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न असून तो सोडवण्यासाठी अनेक उपाय योजावे लागतील. जमीनदारी नष्ट करावी लागेल, सहकाराला चालना द्यावी लागेल, सरकारला आपल्या मालकीचे कारखाने उभारावे लागतील. " रोमन लिपीतील हिंदुस्थानी ही हिंदुस्थानची राष्ट्रभाषा व्हावी, असे त्यांनी प्रतिपादन केले.*
भाषणाच्या अखेरीला ते म्हणाले, " *महात्मा गांधींना दीर्घायुष्य लाभावं अशी माझी परमेश्वरापाशी प्रार्थना आहे. आमच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये कोणतीही कटुता वा विद्वेष येऊ नये म्हणून आम्हाला गांधीजींची गरज आहे. *हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आम्हाला गांधीजी हवे आहेत. त्याहीपेक्षा संपूर्ण मानवतेच्या मुक्ततेसाठी आम्हाला हा महात्मा हवा आहे *"* - वि स वाळिंबे [`नेताजी' (१९८९) पृ २५३]
सर्वाना बरोबर घेऊन जाणारा हा महात्मा होता. त्यांचे मनात कोठे कटुता नव्हती ... आणि त्यांची लढाई चालली होती.. .. ती फक्त भारतीय स्वातंत्र्यासाठी नव्हती तर
ती होती सर्वसमावेशक मानवतेसाठी
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment