सत्याग्रह प्रयोग
सत्याग्रह प्रयोग
🍀🍁☘🌿🌸गांधीजींच्या १४ दिवसाच्या उपवासानंतर ते लगेच युद्धसाह्यक कवायतीत सामील झाले. शरीर अशक्तच होते उपोषणाने..
कवायती पर्यंत जाणे पायीचं . घरापासून ते अंतर २ मैलाचं !
जाणे - येणे - कवायत, गांधीजी आजारी , अंथरुणावर खिळले.
तरीही काही वेळात सर्वांना कँपमध्ये जाणे भाग पडले...
.... कँपमध्ये अंमलदार हुकूमशाही करी ! चर्चेतून अनेक तक्रारी गांधींपर्यंत. गांधी अंमलदाराकडे. त्यांनी सर्व तक्रारी कथन. तो अधिकारी म्हणाला - "लेखी दया. आणि तुम्ही स्वतः फिर्याद करू शकत नाही,दुय्यम अधिकाऱ्यांमार्फत मांडा "
गांधी - " दुय्यम अधिकारी आमच्या तुकडीला विचारल्याशिवाय नेमला आहे. व त्याच्याविषयीच तक्रारी आहेत. यास्तव त्यांना बदला. तुकडीला स्वतःचे अधिकारी निवडण्याचा अधिकार असावा "
पुष्कळ ऊहापोह, चर्चा.. निष्पती नाही.
शेवटी गांधीजींनी पीडितांची सभा भरवली. प्रथमतः सत्याग्रहाचे गंभीर परिणाम चर्चा. सत्याग्रहाची शपथ, ठराव, वरिष्ठांना पत्र _..
' सध्याचा अधिकारी बदला, नव्याची नेमणूक करा, तोपर्यंत आमच्या तुकडीची कवायत,लष्कर सेवा बंद करावी "
पुन्हा चर्चा.. पुष्कळ पत्रव्यवहार... भारतमंत्र्याशी पत्रव्यवहार.... अंमलदाराची बळजबरी, सत्याग्रहींच्यात गट - तट
... आणि शेवटी गांधींच्या तुकडीला वेगळं तुकडी म्हणून काम करण्यास मान्यता
शेवटी
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
🍀🍁☘🌿🌸गांधीजींच्या १४ दिवसाच्या उपवासानंतर ते लगेच युद्धसाह्यक कवायतीत सामील झाले. शरीर अशक्तच होते उपोषणाने..
कवायती पर्यंत जाणे पायीचं . घरापासून ते अंतर २ मैलाचं !
जाणे - येणे - कवायत, गांधीजी आजारी , अंथरुणावर खिळले.
तरीही काही वेळात सर्वांना कँपमध्ये जाणे भाग पडले...
.... कँपमध्ये अंमलदार हुकूमशाही करी ! चर्चेतून अनेक तक्रारी गांधींपर्यंत. गांधी अंमलदाराकडे. त्यांनी सर्व तक्रारी कथन. तो अधिकारी म्हणाला - "लेखी दया. आणि तुम्ही स्वतः फिर्याद करू शकत नाही,दुय्यम अधिकाऱ्यांमार्फत मांडा "
गांधी - " दुय्यम अधिकारी आमच्या तुकडीला विचारल्याशिवाय नेमला आहे. व त्याच्याविषयीच तक्रारी आहेत. यास्तव त्यांना बदला. तुकडीला स्वतःचे अधिकारी निवडण्याचा अधिकार असावा "
पुष्कळ ऊहापोह, चर्चा.. निष्पती नाही.
शेवटी गांधीजींनी पीडितांची सभा भरवली. प्रथमतः सत्याग्रहाचे गंभीर परिणाम चर्चा. सत्याग्रहाची शपथ, ठराव, वरिष्ठांना पत्र _..
' सध्याचा अधिकारी बदला, नव्याची नेमणूक करा, तोपर्यंत आमच्या तुकडीची कवायत,लष्कर सेवा बंद करावी "
पुन्हा चर्चा.. पुष्कळ पत्रव्यवहार... भारतमंत्र्याशी पत्रव्यवहार.... अंमलदाराची बळजबरी, सत्याग्रहींच्यात गट - तट
... आणि शेवटी गांधींच्या तुकडीला वेगळं तुकडी म्हणून काम करण्यास मान्यता
शेवटी
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment