गांधी - सच्चा माणूस
गांधी - सच्चा माणूस
🌸☘🌿🍁🍀🌞
भारतीय राजकारणातील धूलवड अद्याप चालू आहे. देशाचे सर्वोच्च नेते सभांमधून, मुलाखतीतून थापांची बरसात करीत आहेत.
संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही मंदिरातही असत्याची पाठराखण ?..
नेताचं थापाडया मग अनुयायी ..?
सामान्य जनतेपुढे हे असले आदर्श ?
आज बुद्ध, राम , गांधी यांच्या भारतात अशी व्यवस्था होऊ पहात आहे?
*जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय होताना दिसतात. राजकारणात मोठया पदावर विराजमान होतात. नाना असत्यांचा आधार घेत ते उच्चस्थानी स्थानापन्न !पण सर्वजणांना सर्व वेळी फसवता येत नाही.*
*सत्य हे कटू असले,ते काहींना अप्रिय असले .काही लोकांना ते अडचणीचे वाटते .तो सत्याचे नावे खडे फोडतो, ते सत्य लपवतो,तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी झाली, कालांतराने ती अभ्यासू सूज्ञ व्यक्तीपुढे उघड होते व समाजात त्या फेकूंची काहीच किंमत राहत नाही.*
*लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते*
*म्हणून सामाजिक क्षेत्रात, आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे*
गांधीजींनी आपल्या विचारांचा ठामपणा अखंड ठेवला. विचार - वर्तन यात एकत्व ठेवले व सदैव सत्याची कास !
*गांधीचा हा ठामपणा, बोले तैसा चाले हे वर्तन व सत्यवादी स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करत राहीला.*
*लाखों कराडो लोक गांधींजीं बरोबर होते - आहेत,ही त्यांची एक स्पृहणीय ओळख आहे*
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
🌸☘🌿🍁🍀🌞
भारतीय राजकारणातील धूलवड अद्याप चालू आहे. देशाचे सर्वोच्च नेते सभांमधून, मुलाखतीतून थापांची बरसात करीत आहेत.
संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही मंदिरातही असत्याची पाठराखण ?..
नेताचं थापाडया मग अनुयायी ..?
सामान्य जनतेपुढे हे असले आदर्श ?
आज बुद्ध, राम , गांधी यांच्या भारतात अशी व्यवस्था होऊ पहात आहे?
*जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय होताना दिसतात. राजकारणात मोठया पदावर विराजमान होतात. नाना असत्यांचा आधार घेत ते उच्चस्थानी स्थानापन्न !पण सर्वजणांना सर्व वेळी फसवता येत नाही.*
*सत्य हे कटू असले,ते काहींना अप्रिय असले .काही लोकांना ते अडचणीचे वाटते .तो सत्याचे नावे खडे फोडतो, ते सत्य लपवतो,तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी झाली, कालांतराने ती अभ्यासू सूज्ञ व्यक्तीपुढे उघड होते व समाजात त्या फेकूंची काहीच किंमत राहत नाही.*
*लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते*
*म्हणून सामाजिक क्षेत्रात, आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे*
गांधीजींनी आपल्या विचारांचा ठामपणा अखंड ठेवला. विचार - वर्तन यात एकत्व ठेवले व सदैव सत्याची कास !
*गांधीचा हा ठामपणा, बोले तैसा चाले हे वर्तन व सत्यवादी स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करत राहीला.*
*लाखों कराडो लोक गांधींजीं बरोबर होते - आहेत,ही त्यांची एक स्पृहणीय ओळख आहे*
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment