धर्मसंस्कार
धर्मसंस्कार
🌞🍀🍁🌿☘🌸
गांधी आत्मकथेत म्हणतात -
वयाच्या ६व्या वर्षापासून १६ व्या वर्षाचा होईपर्यंत मी शाळेत अभ्यास केला. पण शाळेत कोठेही धर्माचे शिक्षण मिळाले नाही.
आणि धर्माचा अर्थ गांधी व्यापक घेतात,धर्म = आत्मभान,आत्मज्ञान.
लहानपणी गांधीवर घरी रामरक्षा, रामकथा यांचे संस्कार झाले. महादेव, बिल्वपत्र, एकादशी, भागवत, उपवास इ विविध बाबींशी परिचय झाला.
गांधी म्हणतात - *मला राजकोटमध्ये अनायासेच सर्व संप्रदायांविषयी समभाव राखण्याचे शिक्षण मिळाले. हिंदूधर्माच्या प्रत्येक संप्रदायाबद्दल समभाव शिकलो. आईबाप हवेलीला जात, शिवालयात जात, राममंदिरात ही शिवाय वडिलांकडे जैन धर्माचार्य येत. वडिलांचे मुसलमान,पारशी मित्रही होते.ते आपापल्या धर्माबद्दल बोलत, आणि वडील त्यांचे म्हणणे आदरपूर्वक व पुष्कळ वेळा रसपूर्वक ऐकत असत.*
पुष्कळ वेळा गांधी तेथे हजर राहत. या सर्व वातावरणाचा असा परिणाम झाला की सर्व धर्माबद्दल माझ्या मनामध्ये समभाव निर्माण झाला.
अनेक धार्मिक ग्रंथ गांधींने वाचले. पण त्यातील ६ चरण गांधींचे ह्रदयाला भिडले.
*पाणी आपने पाय, भलुं भोजन तो दीजे*
*आवी नमावे शीश,दंडवत कोड कीजे*
*आपण घासे दाम,काम महोरोनं करिए*
*आप उगारे प्राण,ते तणा दुःखमां मरीए*
*गुण केडे तो गुण दश गुणो,मन,वाचा, कर्मे करी*
अवगुण केडे जे गुण करे, ते जगमां जीत्यो सही.
अर्थात -
' जो कोणी पाणी देईल, त्याला चांगले जेवण दे. जो कोणी नमस्कार म्हणेल त्याला दंडवत घाल. एखादा गरजेला पैसा देईल तर मोहोराची मदत कर, जो प्राण वाचवील,तर त्यासाठी प्राण दयायला मागेपुढे पाहू नको. एका सेवेसाठी १० ने परतफेड करा.
..आणि संतांना आपपर नसतेच .सारे विश्व त्यांना आपले वाटते. आणि अपकाराचीही फेड ते उपकारानेच करतात.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
🌞🍀🍁🌿☘🌸
गांधी आत्मकथेत म्हणतात -
वयाच्या ६व्या वर्षापासून १६ व्या वर्षाचा होईपर्यंत मी शाळेत अभ्यास केला. पण शाळेत कोठेही धर्माचे शिक्षण मिळाले नाही.
आणि धर्माचा अर्थ गांधी व्यापक घेतात,धर्म = आत्मभान,आत्मज्ञान.
लहानपणी गांधीवर घरी रामरक्षा, रामकथा यांचे संस्कार झाले. महादेव, बिल्वपत्र, एकादशी, भागवत, उपवास इ विविध बाबींशी परिचय झाला.
गांधी म्हणतात - *मला राजकोटमध्ये अनायासेच सर्व संप्रदायांविषयी समभाव राखण्याचे शिक्षण मिळाले. हिंदूधर्माच्या प्रत्येक संप्रदायाबद्दल समभाव शिकलो. आईबाप हवेलीला जात, शिवालयात जात, राममंदिरात ही शिवाय वडिलांकडे जैन धर्माचार्य येत. वडिलांचे मुसलमान,पारशी मित्रही होते.ते आपापल्या धर्माबद्दल बोलत, आणि वडील त्यांचे म्हणणे आदरपूर्वक व पुष्कळ वेळा रसपूर्वक ऐकत असत.*
पुष्कळ वेळा गांधी तेथे हजर राहत. या सर्व वातावरणाचा असा परिणाम झाला की सर्व धर्माबद्दल माझ्या मनामध्ये समभाव निर्माण झाला.
अनेक धार्मिक ग्रंथ गांधींने वाचले. पण त्यातील ६ चरण गांधींचे ह्रदयाला भिडले.
*पाणी आपने पाय, भलुं भोजन तो दीजे*
*आवी नमावे शीश,दंडवत कोड कीजे*
*आपण घासे दाम,काम महोरोनं करिए*
*आप उगारे प्राण,ते तणा दुःखमां मरीए*
*गुण केडे तो गुण दश गुणो,मन,वाचा, कर्मे करी*
अवगुण केडे जे गुण करे, ते जगमां जीत्यो सही.
अर्थात -
' जो कोणी पाणी देईल, त्याला चांगले जेवण दे. जो कोणी नमस्कार म्हणेल त्याला दंडवत घाल. एखादा गरजेला पैसा देईल तर मोहोराची मदत कर, जो प्राण वाचवील,तर त्यासाठी प्राण दयायला मागेपुढे पाहू नको. एका सेवेसाठी १० ने परतफेड करा.
..आणि संतांना आपपर नसतेच .सारे विश्व त्यांना आपले वाटते. आणि अपकाराचीही फेड ते उपकारानेच करतात.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment