अहिंसा - गांधी आत्मकथेतून
अहिंसा
🌸🌿☘🍁🍀
' अहिंसा ही व्यापक वस्तू आहे. आपण हिंसेच्या वणवाच्या मध्यभागी. *'जीवो जीवस्य जीवनम् ' हे वचन खोटे नाही.मनुष्य क्षणभरही बाहय हिंसेशिवाय जगू शकत नाही.'
पाणी पिता,बसता,उठता,सर्व क्रिया करताना,इच्छा असो वा नसो,थोडी तरी हिंसा तो करीतच असतो.तो हिंसेमधून सुटण्याचा तो महत्प्रयास करीत असेल,त्याची भावना केवळ दयेचीच असेल,तो सूक्ष्मात सूक्ष्म जंतूचाही नाश इच्छीत असेल, आणि यथाशक्ती त्याला वाचविण्याचाच प्रयत्न करीत असेल, तर तो अहिंसेचा पुजारी होय.
त्याच्या हरएक कार्यामध्ये नेहमी वाढता संयम राहील , त्याची करूणावृत्ती निरंतर वाढत जाईल. पण काही झाले तरी कोणीही देहधारी बाहय हिंसेपासून सर्वथैव मुक्त होऊ शकत नाही.
आणखी असे की अहिंसेचा पाया अद्वैतभावना आहे.आणि जर प्राणीमात्रच अभिन्न आहेत तर एकाच्या पापाचा परिणाम दुसऱ्यावर होणारच
दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध होते तेव्हा अहिंसा मान्य करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य ते युद्ध थांबविण्याचे आहे. जर तो कर्तव्य पार करू शकत नसेल. ज्याच्याकडे विरोधाची शक्ती नसेल, ज्याला विरोधाचा अधिकार नसेल, त्याने लढाईच्या कामात भाग घ्यावा. आणि भाग घेत असतानाही त्या कर्मातून स्वतःला,स्वतःच्या देशाला, त्याचप्रमाणे जगाला सोडविण्याचा त्याने मनःपूर्वक प्रयत्न करावा
*म गांधी आत्मकथा -अनुवाद***
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त(भाग ९३ ),🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
🌸🌿☘🍁🍀
' अहिंसा ही व्यापक वस्तू आहे. आपण हिंसेच्या वणवाच्या मध्यभागी. *'जीवो जीवस्य जीवनम् ' हे वचन खोटे नाही.मनुष्य क्षणभरही बाहय हिंसेशिवाय जगू शकत नाही.'
पाणी पिता,बसता,उठता,सर्व क्रिया करताना,इच्छा असो वा नसो,थोडी तरी हिंसा तो करीतच असतो.तो हिंसेमधून सुटण्याचा तो महत्प्रयास करीत असेल,त्याची भावना केवळ दयेचीच असेल,तो सूक्ष्मात सूक्ष्म जंतूचाही नाश इच्छीत असेल, आणि यथाशक्ती त्याला वाचविण्याचाच प्रयत्न करीत असेल, तर तो अहिंसेचा पुजारी होय.
त्याच्या हरएक कार्यामध्ये नेहमी वाढता संयम राहील , त्याची करूणावृत्ती निरंतर वाढत जाईल. पण काही झाले तरी कोणीही देहधारी बाहय हिंसेपासून सर्वथैव मुक्त होऊ शकत नाही.
आणखी असे की अहिंसेचा पाया अद्वैतभावना आहे.आणि जर प्राणीमात्रच अभिन्न आहेत तर एकाच्या पापाचा परिणाम दुसऱ्यावर होणारच
दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध होते तेव्हा अहिंसा मान्य करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य ते युद्ध थांबविण्याचे आहे. जर तो कर्तव्य पार करू शकत नसेल. ज्याच्याकडे विरोधाची शक्ती नसेल, ज्याला विरोधाचा अधिकार नसेल, त्याने लढाईच्या कामात भाग घ्यावा. आणि भाग घेत असतानाही त्या कर्मातून स्वतःला,स्वतःच्या देशाला, त्याचप्रमाणे जगाला सोडविण्याचा त्याने मनःपूर्वक प्रयत्न करावा
*म गांधी आत्मकथा -अनुवाद***
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त(भाग ९३ ),🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment