Speech as president sharavni श्रवणी भाषण
॥ हक्काची अनं कर्तव्याची जाणीव झाली तर गुरवसमाज मोठा होईल
( श्रावणी २०१५ च्या मा.श्री राजेंद्र गुरव यांचे भाषणातून ) निव्वळ मानवी हक्क दिना दिवशी मानवतेचा उदोउदो करून उपयोग नाही.
हक्काची जाणीव ही सुद्धा प्रक्रिया आहे.
जिथे भगवान शिवा सारख्या सर्वमान्य प्रतिकालाही दूषीत करण्याचे प्रयत्न झाले ( शंकर हा भोलेनाथ , पण त्यास भोळे बनविण्यात आले. ) .
तिथे मंदिरात अडकून बसल्यांची काय कथा ?
गुरव समाजाच्या व्यथा जर दूर करावयाच्या असतील तर आपल्या वैभवशाली इतिहासाची जाणीव गुरवांचे डोक्यात हवी... मंदीरातील प्रत्येक कृतीला त्याची पाश्र्र् वभूमी हवी
*राजेंद्र गुरवअध्यक्षीयभाषण खटाव तालुका गुरव समाज श्रावणी* सोहळा* )
( श्रावणी २०१५ च्या मा.श्री राजेंद्र गुरव यांचे भाषणातून ) निव्वळ मानवी हक्क दिना दिवशी मानवतेचा उदोउदो करून उपयोग नाही.
हक्काची जाणीव ही सुद्धा प्रक्रिया आहे.
जिथे भगवान शिवा सारख्या सर्वमान्य प्रतिकालाही दूषीत करण्याचे प्रयत्न झाले ( शंकर हा भोलेनाथ , पण त्यास भोळे बनविण्यात आले. ) .
तिथे मंदिरात अडकून बसल्यांची काय कथा ?
गुरव समाजाच्या व्यथा जर दूर करावयाच्या असतील तर आपल्या वैभवशाली इतिहासाची जाणीव गुरवांचे डोक्यात हवी... मंदीरातील प्रत्येक कृतीला त्याची पाश्र्र् वभूमी हवी
*राजेंद्र गुरवअध्यक्षीयभाषण खटाव तालुका गुरव समाज श्रावणी* सोहळा* )
Comments
Post a Comment