कणखर गांधी
कणखर गांधी
🌸🍃🌺🍂☘🍃🌸
असहकार चळवळीदरम्यान सरकार व कॉंग्रेस यामध्ये तडजोडीसाठी जेष्ठ मवाळ नेत्यांनी प्रयत्न केले.
पण गव्हर्नर जनरल लॉर्ड रीडींगने तडजोड नाकारली.
... उलट प्रचंड दमननीती !
या भूमिकेमूळे गांधी वाकतील अशी रिडींगची अपेक्षा भ्रामक ठरली.
*गांधींनी त्या कळविले ; 'आम्ही वाकणार नाही,अन्याय सहन करणार नाही. असे ठाम सांगत वर बार्डोली सत्याग्रहाचा निर्णय झाला आहे,असे कळविले.*
६ फेब्रु १९२२ एका जाहीर वक्तव्यात रिडींगने गांधींवर दोषारोप लावले.
*गांधींनी एका निवेदनाद्वारे रीडींगचे सर्व आरोप खोडून काढले व त्याचा खोटेपणा सप्रमाण सिद्ध केला.*
*स्वतः पारतंत्र्यात अडकलेल्या व्यक्तीने परकीय महद् राजकर्त्यांना परखड शब्दात आव्हान देणे.ही अपूर्व घटना होती.*
*म गांधी सारखी आत्मिक आणि नैतिकदृष्या प्रबळ असणारी व्यक्तीच असे करू शकत होती.या निर्भीड आव्हानांमुळे जनतेला लढण्यास प्रचंड मनोबल मिळत होते.*
म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
🌸🍃🌺🍂☘🍃🌸
असहकार चळवळीदरम्यान सरकार व कॉंग्रेस यामध्ये तडजोडीसाठी जेष्ठ मवाळ नेत्यांनी प्रयत्न केले.
पण गव्हर्नर जनरल लॉर्ड रीडींगने तडजोड नाकारली.
... उलट प्रचंड दमननीती !
या भूमिकेमूळे गांधी वाकतील अशी रिडींगची अपेक्षा भ्रामक ठरली.
*गांधींनी त्या कळविले ; 'आम्ही वाकणार नाही,अन्याय सहन करणार नाही. असे ठाम सांगत वर बार्डोली सत्याग्रहाचा निर्णय झाला आहे,असे कळविले.*
६ फेब्रु १९२२ एका जाहीर वक्तव्यात रिडींगने गांधींवर दोषारोप लावले.
*गांधींनी एका निवेदनाद्वारे रीडींगचे सर्व आरोप खोडून काढले व त्याचा खोटेपणा सप्रमाण सिद्ध केला.*
*स्वतः पारतंत्र्यात अडकलेल्या व्यक्तीने परकीय महद् राजकर्त्यांना परखड शब्दात आव्हान देणे.ही अपूर्व घटना होती.*
*म गांधी सारखी आत्मिक आणि नैतिकदृष्या प्रबळ असणारी व्यक्तीच असे करू शकत होती.या निर्भीड आव्हानांमुळे जनतेला लढण्यास प्रचंड मनोबल मिळत होते.*
म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment