लाहोर अधिवेशन आणि कायदेभंग चळवळ पा१र्वभूमी
🌸🍃🌺🍂🌿🍃🌸
1919 मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते .सरळ सनदशीर मार्गाने सरकार ऐकत नाही तर काँग्रेसने कृतिशील होण्याची वेळ आली आहे ,असे काँग्रेसमधील तरुण नेत्यांची मते होती. अशावेळी काँग्रेसमधील जहालमतवादी
तरुणगटाचे नेतृत्व पं नेहरू यांजकडे आले. त्यांचेकडेच लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद आले.यामागे गांधींची प्रेरणा होती.
यामुळे तरुणांत व सदस्यांत उत्साह.
अधिवेशनात पं नेहरुंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. त्यांनंतर संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्याचा प्रस्ताव म गांधींनी मांडला.
प्रस्ताव पारित व चळवळीचे नियोजन करण्याचा अधिकार कार्यकारणीला.
*२ जाने ३०, काँग्रेस कार्यकारीणी बैठक. चळवळीचा कार्यक्रम निश्चीत करण्याचा अधिकार म गांधींना देण्याचा ठराव, एकमताने मंजूर.*
२६ जाने १९३० हा स्वातंत्र्यदिन पाळण्याचे नियोजन. देशभर उत्साह.
*सरकारवर दडपण. आयर्विन यांचा जनमत शांत करण्याचा प्रयत्न. २५ जाने स घटनात्मक सुधारण्याचा नवा हप्ता देऊ आश्वासन*
*परिस्थितीवर म गांधींचे बारीक . लक्ष. राष्ट्रव्यापी चळवळीस योग्य वातावरण आहे का ,याची चाचपणी.नियोजनांवर भर.*
*म गांधी आयर्विनला पत्र पाठवतात.११ मागण्या.
*गांधींची ही नेहमीचीच पद्धती. नियोजन,मुद्धांची निवड.सरकारशी पत्रव्यवहार. चर्चा. समोरच्याचे मत जाणणे,नियोजन जाणण्याचे मत. चर्चेतून मार्ग काढण्यास वेळ. जनमत जागृती आणि चळवळीचा प्रहार !*
म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳
🌸🍃🌺🍂🌿🍃🌸
1919 मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते .सरळ सनदशीर मार्गाने सरकार ऐकत नाही तर काँग्रेसने कृतिशील होण्याची वेळ आली आहे ,असे काँग्रेसमधील तरुण नेत्यांची मते होती. अशावेळी काँग्रेसमधील जहालमतवादी
तरुणगटाचे नेतृत्व पं नेहरू यांजकडे आले. त्यांचेकडेच लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद आले.यामागे गांधींची प्रेरणा होती.
यामुळे तरुणांत व सदस्यांत उत्साह.
अधिवेशनात पं नेहरुंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. त्यांनंतर संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्याचा प्रस्ताव म गांधींनी मांडला.
प्रस्ताव पारित व चळवळीचे नियोजन करण्याचा अधिकार कार्यकारणीला.
*२ जाने ३०, काँग्रेस कार्यकारीणी बैठक. चळवळीचा कार्यक्रम निश्चीत करण्याचा अधिकार म गांधींना देण्याचा ठराव, एकमताने मंजूर.*
२६ जाने १९३० हा स्वातंत्र्यदिन पाळण्याचे नियोजन. देशभर उत्साह.
*सरकारवर दडपण. आयर्विन यांचा जनमत शांत करण्याचा प्रयत्न. २५ जाने स घटनात्मक सुधारण्याचा नवा हप्ता देऊ आश्वासन*
*परिस्थितीवर म गांधींचे बारीक . लक्ष. राष्ट्रव्यापी चळवळीस योग्य वातावरण आहे का ,याची चाचपणी.नियोजनांवर भर.*
*म गांधी आयर्विनला पत्र पाठवतात.११ मागण्या.
*गांधींची ही नेहमीचीच पद्धती. नियोजन,मुद्धांची निवड.सरकारशी पत्रव्यवहार. चर्चा. समोरच्याचे मत जाणणे,नियोजन जाणण्याचे मत. चर्चेतून मार्ग काढण्यास वेळ. जनमत जागृती आणि चळवळीचा प्रहार !*
म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳
Comments
Post a Comment