बदल, The change
👁🌴👁
*वाचावे आनंदे!* २५
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
॥बदल॥
सध्या बदलीचा ऋतू आहे.. सर्व खात्यात बदल होण्यासाठी बदली नावाचे वादळ... बदली वसंत इ. हवामान प्रकार येत आहेत.
बदली मुळे हे - हे बदल होणार आहेत... अशी अनेक मुद्दांंची बदली बद्दल चर्चा आहे.
बदल हा जीवनाचा नियम आहे... तर बदली हा नोकरीतील नियम !
या दोन्हीत आपणास बदल करता येत नाही !
बदलीमुळे झालेल्या बदलांची जीवनाशी सांगड घालणे एवढचं आपले हाती रहाते !
*आवडलेलं काम, व्यक्ती आणि निवडलेलं .. मिळालेलं, कधी कधी माथी मारलेल ,यांचा मेळ घालणे यात आयुष्य जात.या सर्वांची जेंव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड*
*".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:*
*"काही क्षणासाठी व कामानिमित्त जवळ आलेली माणसे...*
*काही क्षणात तुटतात, जीवनात नियती आदेश देते अन ही दूर वर जातात !*
*पण विचारांनी व प्रेमानी*
*जुळलेली माणसे...*
*आयुष्यभर सोबत राहतात".*
त्यांचे आठवणीसह ... त्यांचे कर्तृत्वाचे ठश्यांसह !
माणसांचे बदली तसाच दुसरा माणूस देता येत नाही !
नोकरीत नगास - नग होईल.. पण जीवनातील कर्तृत्वात हा नियम नाही !
"उत्तर" म्हणजे काय ते, "प्रश्न पडल्या शिवाय" कळत नाही.ll "जबाबदारी" म्हणजे काय हे त्या, "सांभाळल्या शिवाय" कळत नाही.ll
"काळ" म्हणजे काय हे तो, "निसटून
गेल्य शिवाय" कळत नाही. आणि माणसं कशी ?.. ही कार्यकक्षेतून बाहेर गेल्याशिवाय आपणां भारतीयांना कधी -कधी (?) समजत नाही !
एक प्रसिद्ध म्हण आहे.
*जो फक्त एक वर्षाचा विचार करतो,तो धान्य पेरतो.जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो*
या जोडलेल्या माणसांत काहीही बदल होत नाही .... कोणत्याही बदलामुळे !
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳
*वाचावे आनंदे!* २५
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
॥बदल॥
सध्या बदलीचा ऋतू आहे.. सर्व खात्यात बदल होण्यासाठी बदली नावाचे वादळ... बदली वसंत इ. हवामान प्रकार येत आहेत.
बदली मुळे हे - हे बदल होणार आहेत... अशी अनेक मुद्दांंची बदली बद्दल चर्चा आहे.
बदल हा जीवनाचा नियम आहे... तर बदली हा नोकरीतील नियम !
या दोन्हीत आपणास बदल करता येत नाही !
बदलीमुळे झालेल्या बदलांची जीवनाशी सांगड घालणे एवढचं आपले हाती रहाते !
*आवडलेलं काम, व्यक्ती आणि निवडलेलं .. मिळालेलं, कधी कधी माथी मारलेल ,यांचा मेळ घालणे यात आयुष्य जात.या सर्वांची जेंव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड*
*".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:*
*"काही क्षणासाठी व कामानिमित्त जवळ आलेली माणसे...*
*काही क्षणात तुटतात, जीवनात नियती आदेश देते अन ही दूर वर जातात !*
*पण विचारांनी व प्रेमानी*
*जुळलेली माणसे...*
*आयुष्यभर सोबत राहतात".*
त्यांचे आठवणीसह ... त्यांचे कर्तृत्वाचे ठश्यांसह !
माणसांचे बदली तसाच दुसरा माणूस देता येत नाही !
नोकरीत नगास - नग होईल.. पण जीवनातील कर्तृत्वात हा नियम नाही !
"उत्तर" म्हणजे काय ते, "प्रश्न पडल्या शिवाय" कळत नाही.ll "जबाबदारी" म्हणजे काय हे त्या, "सांभाळल्या शिवाय" कळत नाही.ll
"काळ" म्हणजे काय हे तो, "निसटून
गेल्य शिवाय" कळत नाही. आणि माणसं कशी ?.. ही कार्यकक्षेतून बाहेर गेल्याशिवाय आपणां भारतीयांना कधी -कधी (?) समजत नाही !
एक प्रसिद्ध म्हण आहे.
*जो फक्त एक वर्षाचा विचार करतो,तो धान्य पेरतो.जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो*
या जोडलेल्या माणसांत काहीही बदल होत नाही .... कोणत्याही बदलामुळे !
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳
Comments
Post a Comment