म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 1

 म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता

🌸🍃☘🍂🌺🌸

गांधीजींच्या कामाने सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला होता.  चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा येथील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली लढे यशस्वी झाली होते.

गांधींजी भारतातील विविध भागात, आडवळणी गावात, लाखों लोकापर्यंत आणि विविध विचारसरणीचे नेत्यांपर्यंत पोहचले होते.


 1920 पर्यंत गांधीजींचे सामाजिक व राजकीय अभिसरण वाढले होते त्यांच्या भोवती लोकप्रियतेचे एक आगळेच वलय होते.

जनमानसात, ब्रिटीश सरकारात आणि काँग्रेसमध्येही त्यांच्या शब्दाला मान होता .गांधीजीनी या राष्ट्रीय संघटनेच्या घडणीत, स्वरूपात व उद्दिष्टात अनेक बदल घडवून आणले. ही संघटना सर्वसामान्यांसाठी कशी काम करेल? यावर गांधींचा जोर होता .काही ठराविक लोकांप्रती आणि काही शहरांमध्ये असलेली ही संघटना गांधीजींनी गावोगावी आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचली .गांधीजीं आपल्या कार्याने अनेक लोक जोडले होते .अनेक महत्त्वपूर्ण नेतेही गांधींना येऊन मिळाले आणि खऱ्या अर्थाने कॉंग्रेस ही राष्ट्रीय संघटना  बनली. आता तिची कार्यमर्यादा काही शिक्षित लोकांपर्यंत न राहता ती सर्वसामान्य, गरीब लोकांच्या पर्यंत पोहोचली. अज्…


 Post a Comment

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510